पालघर येथे 200 रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा
Palghar Job Fair 2022
Palghar Job Fair 2022 : पालघर जिल्ह्यामध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यांच्या माध्यमातून एकूण 200 रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा आयोजन. जिल्हा पालघर रोजगार मेळाव्याची तारीख ही 20 ते 25 ऑक्टोबर 2022 आहे. मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता ही खूप मोठी नाहीये.12वी पास वाले उमेदवार सुद्धा इथे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रतीक्षेत पालघर मधील अनेक तरुण मित्र होते. ज्या उमेवारांना जवळच्या भागात सोप्या पद्धतीने नोकरी हवी होती त्याच्यासाठी सुद्धा मेळावा खास होणार आहे. पदाची संख्या, पदाचे नाव, मेळाव्याचे ठिकाण, उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी. याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. संबंधित मेळाव्याचे तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी मेळाव्याची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. संबंधीत मेळाव्याच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

- Total Post (एकूण जागा) :
- एकूण 200+ जागा
- Post Name (पदाचे नाव) :
- पद.1) ब्रांच बँकिंग (मॅनेजर)
- पद.2) कस्टमर सर्व्हिस (मॅनेजर)
- Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
- पद.1) पदवीधर (कुठल्याही शाखेतून)
- पद.2) 12वी (HSC)
- Age Limit (वयोमर्यादा) :
- 18+ वर्ष
- Pay Scale (वेतनमान) :
- पदानुसार वेतन दिले जाणार आहे.
- Application Mode (नोंदणी माध्यम) :
- ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.
- Job Location (नोकरी स्थान) :
- पालघर (मुंबई)
- Fees (फी) :
- कसलीही फी नाही
- Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
- 20 ते 25 ऑक्टोबर मेळावा तारीख
- Fair Date (मेळावा तारीख) :
- 20 ते 25 ऑक्टोबर 2022 आहे.
- Download PDF (जाहिरात पहा) :
- Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
- Online Registration (ऑनलाईन नोंदणी) :
खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

दारुगोळा कारखाना मध्ये नोकरीची संधी लगेच ऑनलाईन अर्ज करा ✓
पालघर येथील तरुणांसाठी एक चांगली संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यामातून चालून आली आहे. विशेष म्हणजे केवळ 12वी पास असलेल्या उमेदवारांना आपल्या जिल्ह्यात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्याला उपस्थित राहून आपली नोकरी पक्की करावी.