Daily Update

जीवाची मुंबई होणार ! उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती

Bombay High Court Recuirment 2022

Bombay High Court Recuirment 2022 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 76 जागांसाठी भरती. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12-ऑक्टोबर-2022 आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट महत्त्वाची ठरणार आहे. इथे निवड प्रक्रिया सोप्या पद्धतीने होणार आहे आपल्याकडे केवळ संबधित शैक्षणिक अर्हता पाहिजे.पदाचे नाव, नोकरीचे ठिकाण, वयाची मर्यादा, वेतनामान, उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज कसा करावा. याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार चांगले वेतनमान दिले जाणार आहे. अनेकांना उच्च न्यायालयात काम करण्याची ईच्छा असते. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. संबंधित भारतीचे सर्व बारीक सारीक तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. तसेच या भरतीसंबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Bombay High Court Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) : 76

Post Name (पदाचे नाव) :

पद.1) सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स)

पद.2) डेटा एन्ट्री ऑपरेटर

Age Limit (वयोमर्यादा) : 21 ते 40 वर्षे असणे आवश्यक.

Pay Scale (वेतनमान) :

पद.1 साठी – 40,894 ₹

पद.2 साठी – 31,064 ₹

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता.

Job Location (नोकरी स्थान) : मुंबई , संभाजीनगर, नागपूर

Fees (फी) : कसलीही फी नाही.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Download PDF (जाहिरात) :

Online form (ऑनलाईन अर्ज) : Apply करा ✓

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा

संबंधीत पोस्ट मध्ये उच्च न्यायालयात होत असलेल्या 76 जागांसाठी भरती संदर्भात माहिती दिलेली आहे. सोबतच भरतीची प्रसिद्ध झालेली जाहिरात सुधा दिलेली आहे ती नक्की वाचावी. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपण दिलेल्या पदासाठी पात्र आहोत का याची खात्री करून घ्यावी.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.